Top 10 Akbar Birbal Stories in Marathi | अकबर बिरबल ची गोष्ट
![Top 10 Akbar Birbal Stories in Marathi](https://kidsstorymarathi.in/wp-content/uploads/2023/12/15-बोध-कथा-मराठीत-6-1.png)
Top 10 Akbar Birbal Stories in Marathi
एके दिवशी राजदरबारात सगळे सुरळीत चालू होते आणि अकबर आणि बिरबल दोगांचे बोलणे चालू होते .
एवढे चालू आस्ताना असाच विषय चालू होता तर तो विषय चालू असताना अकबर चे आणि बिरबल चे भाडंन झाले. ते भांडण एका शुलक गोष्टीवरून होते पण ते अकबर कडून जास्त ताणले गेले होते
ते भांडण बिरबल ने लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न केला .
पण अकबर रागाच्या भरात बिरबल चे ऐकून घेत नव्हता .
बिरबल शांत पणे सगळे ऐकून घेत होता त्याची काही चुकी नसताना
एवढं सगळं होता होता भांडण करता करता अकबर रागाच्या भरात
बिरबल ल बोलला की तू आता दरबारात येऊ नको त्याला सक्ती
केली गेली .
बिरबल अकबर चे सगळे ऐकून घेत होता आणि त्यांनी ही गोष्ट पण
एकली. आणि तो दरबार सोडून निगुन गेला .
चे बाकी काही न ऐकता दरबार सोडून निघून गेला
चुकी मात्र अकबरची होती बिरबलची काही चुकी नसतानाही बिरबलने अकबरचे पूर्णपणे ऐकून घेतले आणि त्याला समजावण्याचा प्रयत्न पण केला पण अकबरने त्याचे काही ऐकले नाही
अकबर बिरबल ची गोष्ट
![अकबर बिरबल ची गोष्ट](https://img.freepik.com/free-vector/set-fantasy-world_1308-26838.jpg?t=st=1703997693~exp=1703998293~hmac=a5b1584013961dff4a30d26a34c01672df7a2d2acb5f2a89892d3e88d11e6171)
परत दोन-तीन दिवस गेल्यानंतर अकबरला त्याची चुकी कळू लागली त्याला क्षणोक्षणी बिरबलची आठवण यायला लागली .
बिरबल ने अकबर चे पूर्णपणे एका शब्दावर ऐकले होते आणि दरबार सोडून बिरबल निघून गेला होता
अकबर ला त्याची चूक हळूहळू कळू लागली होती आणि बिरबलला बिरबलला तो क्षणोक्षणी आठवण काढायला लागत होता
Top 10 Akbar Birbal Stories in Marathi अकबर आणि बिरबल सगळीकडे सोबत असतात म्हणून त्याला त्याच्या अकबरला त्याची कमी भासू लागली होती प्रत्यक्ष मला प्रत्येक काही कामांमध्ये त्याला त्याची आठवण येत होती पण परंतु काही थोडेसे वाद्यामुळे ते भांडण थोडे मोठे केले अकबरने आणि बिरबलला राज्यातून काढून दिले
बिरबल निघून गेला असताना काही काही कामांमध्ये अकबरचे मनच लागत नव्हते ते काम अधुरी राहून गेले आणि आणि रात्री अकबर ने विचार केला आपण
काहीतरी करू आणि बिरबलला परत त्याची माफी मागू आणि आपल्या राज्यात आपल्या जवळ त्याला परत बोलावून घेऊ
दुसऱ्या दिवशी परत राजाने अकबरने त्यांचा शोध सुरू केला पण मग काही दिवस सोडल्यानंतर बिरबल त्यांना काही मिळत नव्हता याची चिंता थोडीशी त्यांना भासू लागली होती आणि थोडसं टेन्शन बंद अकबरला येऊ लागलं होतं
अकबर ने खूप सारे प्रयत्न केले बिरबलला शोधण्यासाठी पण बिरबल काही भेटला नाही तर अजून काही दिवस अकबरने थोडा
थोडा विचार केला
आणि थोडसं डोक्याचा वापर केला
त्यानंतर अकबर ने थोड डोक्याचा वापर करून थोडासा
अकबर ने राज्यांमध्ये एका गवंडीला बोलवले आणि गाव त्याला आधीच देण्यात आले
आले की गावामध्ये कोणी सगळ्या गावामध्ये सगळे राज्य मध्ये जाऊन गेली पाहिजे आणि एक जिकडे कोणी गावामध्ये नवीन व्यक्ती आला असेल तर त्याला लगेच आपल्या राज्यात बोलावण्याचा आदेश द्यावा
आणि जो कोणी बिरबलला शोधून काढल त्याला सोन्याने वळवला जाईल आणि त्याला राज्यामध्ये सकाळचे आणि संध्याकाळचे जेवण दिले जाईल
यानंतर गवंडीने राजाचा आदेश टाळून आपल्या आपल्या कामाला लागून गेले आणि बरेच दिवसापासून शोध सुरू केला शोध सुरू करता करता
एक दिवस एका राज्यामध्ये बिरबल चा शोध लागला बिरबल ने सांगितले त्या गवंडीला राजांनी स्वतःहून मला
न्यायला यावे आणि माझा सत्कार करून राज्यात मला प्रवेश द्यावा
अकबर बिरबल कथा बगा मजेदार
![अकबर बिरबल कथा बगा मजेदार](https://img.freepik.com/free-vector/four-different-scenes-with-children-cartoon-character_1308-65661.jpg?t=st=1703997743~exp=1703998343~hmac=d4e44f85c0ebc4496b35fd394e19bc3ce93b692eb184e8522f7112015d426c8c)
असा निरोप बिरबलला द्यायला लावले तर का बंड्याकडे
त्यानंतर गवंडी निरोप घेऊन आपल्या दरवाजामध्ये राजाकडे निघून गेला
एवढे सगळे ऐकताच गवंड्यांनी राजाकडे निरोप दिला
अकबर नेत्याचे गावंडे चे सगळे ऐकून घेतले आणि त्याला विचारले तू कुठल्या राज्यामध्ये बिरबलला शोधले
READ MORE:- भुताच्या गोष्टी bhutachya goshti | डेंजर भुताच्या गोष्टी | horror stories in marathi
अकबरला घोडे सवारी आवडत असे. त्याला आवडणाऱ्या घोडयांच्या पालनपोषणासाठी तो पाहिजे ती किंमत देत असे. दुरदुरचे व दुसऱ्या देशातील व्यापारी आपल्या सुंदर व बलवान घोडयांबरोबर राजदरबारात भेट देत असे. स्वतःच्या वैयक्तिक वापरासाठी निवडलेल्या घोडयांसाठी महाराज चांगली रक्कम मोजत असे. तो आपल्या लढाऊ सैन्यासाठी देखील घोडे घेत असे परंतु, ते सर्व त्याच्या आवडीचे नव्हते. घोडयांचे व्यापारी राजदरबारातील किफायतशीर व्यापरामुळे, संतुष्ट होते.
एके दिवशी, घोडयांचा एक व्यापारी काही उधार पैसे मागत होता. तो व्यापारी नवीन होता व इतर सर्व व्यापाऱ्यांच्या समुदायात अनोळखी होता. त्याने दोन अतिशय सुंदर व बलवान घोडे अकबरला विकले आणि बोलला, माझ्याकडे अशा सारख्या वंशाचे शंभर पेक्षा जास्त घोडे आहेत. फक्त हया घोडयांच्या रकमेची अर्धी रक्कम मला आधी दयावी. Top 10 Akbar Birbal Stories in Marathi
अकबरने खजिनदाराला आज्ञा दिली की त्या नवीन व्यापाऱ्याला तो मागेल तेवढी रक्कम त्याला दयावी.
तो खजिनदार त्या व्यापाऱ्याला पैसे देण्यासाठी आपल्या कार्यालयात घेऊन गेला. अकबर इतकी मोठी रक्कम त्या व्यापाऱ्याला आधीच देत आहे हे कोणालाही आवडले नाही. परंतु दरबारातील कोणीही व्यक्ती यावर काहीही बोलत नव्हते.
Read More:- Top 5 Love Stories in Marathi | मराठी प्रेम कथा | Romantic Stories in Marathi 2023
सर्वांनी बिरबलला या विषयात लक्ष घालावे असे सांगितले. बिरबल सुध्दा् या पैशाच्या देण्याने समाधानी नव्हता. तो अकबरला बोलला, ‘काल तुम्ही मला राज्यातील मुर्खांची यादी बनवायला सांगितले होते माफी असावी परंतु या यादीत अव्वल स्थानावर तुमचे नाव आहे.’
सर्व दरबाऱ्यांसमोर व इतर लोकांसमोर बिरबलने अकबरचा अपमान केला त्यामुळे अकबरचा चेहरा रागाने लाल झाला व तो चिडला.
‘मला मुर्ख म्हणण्याची तुझी हिंमत कशी झाली?’ अकबर बिरबलवर ओरडत म्हणाला.
‘क्षमा असावी महाराज,’बिरबल बोलला. त्याने आपले डोके अकबरसमोर टेकविले व बोलला ‘तुम्ही माझे डोके कापा जर तुम्हाला असे वाटत असेल की मी चुकीचे बोलत आहे.’
AKBAR BIRBAL KHICHDI STORY IN MARATHI
![AKBAR BIRBAL KHICHDI STORY IN MARATHI](https://img.freepik.com/free-vector/four-different-scenes-with-children-cartoon-character_1308-70482.jpg?t=st=1703997775~exp=1703998375~hmac=80ffeda9447a730a50f075dd77ac53ab2e52cded65bc5e95a751a210fda998d8)
अकबर बिरबल ची गोष्ट अकबरने आपल्या उजवा हात वर करून त्याचे पहिले बोट बिरबलकडे केले. हे बघून दरबारात उपस्थित असलेल्या सर्व दरबाऱ्यांनी आपला श्वास रोखून धरला व त्यांना वाटले की महाराज आता बिरबलचे डोके कापणार, महाराजांना मुर्ख बोलण्याचे धाडस कोणीही केले नव्हते.
परंतु, अकबरने बिरबलच्या खांदयावर आपला हात ठेवला. त्याला बिरबलच्या बोलण्याचे कारण जाणून घ्यायचे होते. बिरबलला हे समजले व तो बोलला, ‘तुम्ही माझ्या मुर्खांच्या यादीत अव्वल स्थान प्राप्त केले आहे कारण तुम्ही त्या नव्या वापाऱ्याला मोठी रक्कम देण्याची आज्ञा केली होती. व त्या व्यापाऱ्याची ओळख आपण पडताळून सुध्दा बघितलेली नव्हती.
तो तुम्हाला फसवत होता. तो पुन्हा येथे येणार नाही. कदाचित तो दुसऱ्या एखादया राज्यात स्थायिक होईल व त्याला शोधणे अवघड जाईल. असा काहीही करार करण्यापूर्वी आपण त्या व्यक्तीला ओळखणे जरूरी आहे. त्या माणसाने फक्त आपल्याला दोन घोडे विकले आणि तुम्ही त्याच्या मोहात पडले व त्याला खूप मोठी रक्कम दयायला तयार झाले. हेच कारण आहे की त्यामुळे मी तुम्हाला मुर्खांच्या यादीत अव्वल स्थान दिले.’
लवकर खजिनदाराकडे जा व त्या नवीन व्यापाऱ्याला पैसे देण्यापासून त्याला थांबवा, अकबरने आदेश दिला. दरबारी पळाले व खजिनदाराला महाराजांचा आदेश सांगितला.
READ MORE:- Best 25+ Happy New Year Wishes in Hindi With Images
आता ‘मी तुमचे नाव माझ्या मुर्खांच्या यादीत टाकणार नाही.’ बिरबल बोलला, अकबरने काही वेळ बिरबलकडे बघितले व त्यानंतर दरबारातील लोकांकडे टक लावून बघितले व हसायला सुरूवात केली. सर्व लोकांना मुक्त झाल्यासारखे वाटू लागले. कारण, अकबरला त्याच्या चुकिची जाणीव झाली होती. त्याने बिरबलची स्तुती केली.
गवंद्यानी राजाला त्या राज्यात घेऊन गेला आणि बिरबल कदे गेले
त्यांनतर अकबर. ल त्याची चुकी कळली आणि बिरबल ची माफी मागितली आणि बिरबल ल राज्यात घेऊन गेले
1 thought on “Top 10 Akbar Birbal Stories in Marathi | अकबर बिरबल ची गोष्ट”