भुताच्या गोष्टी bhutachya goshti | डेंजर भुताच्या गोष्टी | horror stories in marathi
![भुताच्या गोष्टी bhutachya goshti](https://kidsstorymarathi.in/wp-content/uploads/2023/12/15-बोध-कथा-मराठीत-5.png)
भुताच्या गोष्टी bhutachya goshti
एक मोठा राजवाडा
गावात दुष्काळ
काही महिन्यानंतर एका कुटुंबात मुलगी जन्माला येणं
तिची छोटी शी फॅमिली
राजाला मुलगी खूप आवडले
तिचे स्वप्न
तिचा मृत्यू
आणि गाव वाल्यांना त्रास वाटणे
एक मोठा राजवाडा
एक साधारणता छोटेसे गाव असते त्या गावांमध्ये छोटीशी फॅमिली राहत असते हे गाव पण सगळं गावांसारखे गाव असते . सर्वसाधारण गाव असल्यामुळे तर त्या गावांमध्ये एक राजा राहत असे
तो राजा सगळं गाव वाल्यांना चांगली चांगली पैसा पाणी सगळं पुरवत असेल तर आज अतिशय चांगला होता तर चांगला राजा असल्यामुळे त्याला आयुष्य मध्ये काही गोष्टी वाईट होत्या हे पाहून त्याला अतिशय दुःख होत होते
तो राजा रोज गावामध्ये सोने वाटायचा तर रोज ज्यांना खायला नसेल त्यांना खायला द्यायचा तो गाववाल्यांची आठवतपणे सेवा करायचा
तर राजाला एक राणी पण होती ती राणी अतिशय गावांमध्ये सुंदर दिसणारी आणि होती त्या राणीला तिच्या सौंदर्याचा काही कसलाही घमंड नव्हता ती राणी पण खूप दयाळू होती
त्या राणीरची लहान मुले खूप आवडत असे पण काही कारणामुळे त्यांना काही मूल बाळ नव्हते तर ती काय करायची रोज आपल्या दरबारामध्ये गावामधल्या सगळ्या छोट्या मुलांना बोलवायची आणि त्यांना चॉकलेट खाऊ देऊन द्यायची
आणि राणीला लहान मुले आवडत असल्यामुळे राणी छोट्या मुलांसोबत खेळायची ते राजाला पाहून कुठेतरी दुःख व्हायचे की नाही का आपल्या राणी लहान मुले आवडतात आपल्याला लहान बाळ नाहीये तर आपण त्याचा काहीतरी विचार केला पाहिजे
एवढे सगळे विचार चालू असताना
डेंजर भुताच्या गोष्टी
![डेंजर भुताच्या गोष्टी](https://img.freepik.com/free-vector/witch-with-black-magic-pot-cartoon-style-dark-jungle-background_1308-44826.jpg?t=st=1703906881~exp=1703907481~hmac=b855224528a0dde50c976dd6966c8103527184bde718ab6a175cf0c99fec710e)
राजे मध्ये काहीतरी दुष्काळ पडला त्याच्यामुळे राजाला अतिशय दुःख झाला आणि इतर गावकऱ्यांमध्ये इतर गावकऱ्यांना पण अतिशय दुःख झालं
एवढे सगळ्यांचा दुःखद राजाला होताच पण मा राणीकडे बघून राजाला जास्त दुःख व्हायचे कारण राणी छोट्या मुलांना आपल्या दरबारामध्ये खेळवायला आणायची पण दुष्काळामुळे खायला मिळण्यास त्यामुळे राणीला पण दुःख पाहिजे ती लहान मुलांना आणू शकत नव्हते याच्यामुळे पण दुःख व्हायचंय भुताच्या गोष्टी bhutachya goshti
असे दुष्काळ चालू असताना गावात काहीच सुख कुणाला काही सुचत नव्हते राजा राणी आणि पूर्ण गाव पूर्ण दुखात असल्यामुळे एक
काही महिन्यानंतर एका कुटुंबात मुलगी जन्माला येणं
गावामध्ये एक छोटीशी फॅमिली राहत होती
तर त्या फॅमिली मध्ये ती मुलगी त्या बाईला एक छोटीशी मुलगी झाले होते आणि ती मुलगी आल्यापासन गावामध्ये थोडाफार बदल होतो आणि दोन-तीन दिवसानंतर गावात पाऊस पडतो पाऊस पडल्यानंतर गावात दुष्काळ हा निघून जातो
भुताच्या गोष्टी bhutachya goshti दुष्काळ निघून गेल्यानंतर ना ते ती मुलगी छोट्या मुलीला घेऊन तिचे आई-वडील राजा राणीच्या दरबारात जातात आणि आपल्याला आपली मुलगी दाखवतात आणि राजांच्या पायाखाली ठेवून मुलीचे दर्शन मुलीला राजाकडे घेऊन जातात
सगळ्यांचे म्हणणे असते ती मुलगी जन्माला आल्यापासून आपल्या गावाचा दुष्काळ सगळा निघून गेला आणि ती मुलगी आल्यापासून चांगले व्हायला लागले
एवढे सगळे होतात त्या राजाने त्या मुलीला सोने दिले आणि तिच्या आई-वडिलांना खायला पिण्याच्या वस्तू दिल्या आणि काही भेटवस्तू दिल्या आणि घरी जायला सांगितले तर राजांनी त्या मुलीवर हात डोक्यावर हात फिरवला आणि चांगले आशीर्वाद दिले आणि ती मुलगी मुलीचे वडील आणि आई आपल्या घरी निघून गेले
ते त्यांचे फॅमिली निघून गेल्यानंतर राणीला एक प्रश्न पडला ही मुलगी जन्माला आली ही मुलगी आपल्या गावात जन्माला आली आपली किती मोठे भाग्य आहे एवढे दिवसापासून आपल्या गावात दुष्काळ चालू होता
Read More:- akbar birbal story in marathi | अकबर बिरबल कथा | अकबर बीरबल प्रेम कहानी
आणि सगळ्या दुष्काळ निघून गेला आणि आपला गाव सुखाने नांदायला लागले
एवढे सगळे तिच्या मनातले राणीने राजाला सांगितले आणि राजा बोलला यावर तुझे काय मत आहे
राणी बोलली एवढं सगळं होतास तेव्हा असं का असं का झालं नाही तर ही मुलगी आपणच दत्तत घेऊन घेऊया आणि तिच्या एवढी त्यांना आपण खूप सारे पैसे देऊ खूप सारे त्यांना सुखात ठेवून सगळं वावर वगैरे देऊ त्याचे ते वगैरे करतील आपण
horror stories in marathi
![horror stories in marathi](https://img.freepik.com/free-vector/zombie-apocalypse-background_1284-17310.jpg?t=st=1703906881~exp=1703907481~hmac=1100be47d3db1b7f353edb77bc02a6b3687e6ed81a018fdeff1ea17982ae70cf)
त्या मुलीला आपण दत्तक घेऊन टाकू तुम्ही उद्या त्यांना छोट्या मुलीच्या आई-वडिलांना बोलवा आणि काय आहे ते बोलून घ्या
राजा बोलला ठीक आहे मी तिच्या तुमची वडील आई-वडिलांशी बोलून बघतो काय बोलतात काही नाही शक्यतो ते तर मला नाहीच बोलतील पण आपण तरी एकद विचारून बघू असा राजा बोलला आणि राजांनी गुण गेला डेंजर भुताच्या गोष्टी
दुसऱ्या दिवशी एक गवंड्याकडे निरोप पाठवला गेला आणि त्या छोट्या मुलीला तिच्या आई-वडिलांना राज्यात बोलावले गेले आणि जे काही आहे ते राजेश राणेंच्या मनातले राजाने तिच्या मुलीच्या आई वडिलांना सगळे सांगून दिले
याने त्या मुलीच्या आईला थोडे वाईट वाटले पण मग राजा बोलला आम्हाला तुमच्या राज्यात राहायचं आहे तर तुम्ही आमच्याकडून काय मागितले एक मुलगीच मागितली आहे तर आम्ही तिला हसतात तुमच्याकडे देऊन टाक होती आमच्याकडे अशी राहण्यापेक्षा तुमच्याकडे एखाद्या राजकुमारी सारखी राहील तेच आम्हाला बघून आनंद होईल असे त्या छोट्या मुलीचे आई-वडील राजाला सांगू लागले
एवढे सगळे होतात राणीला अतिशय आनंद झाला राणीने त्या मुलीला
त्या मुलीपेक्षा जास्त जीव लावला आणि त्या मुलीची खूप सारी काळजी घेतली त्या मुलीला सगळे काही दिले जे तीन संख्या मुलीला द्यायचे होते
एवढे सगळे बघून एवढे सगळे बघून राजाला पण खूप आनंद झाला आणि राणीला पण खूपच आनंद झालेला होता त्या पोरीला त्या राजा राणी एकदम राजकुमारी सारखे ठेवले होते तिला कसे कमी भासू दिली नाही
एवढे सगळे घडता घडता काही वर्ष उलटून गेली आणि त्या पोरीच्या आई वडिलांचे निधन झाले निधन होतास त्याची बातमी त्यांना त्या मुलीला कळू दिली नाही नाहीतर तिला समजले असते की आपण यांची मुलगी नाही आहे म्हणून राजाने नाणे राणेही गोष्ट सांगितलीच नव्हती काही वर्ष उलटून गेली तिच्या आई-वडिलांचे निधन झाले ही बातमी कळून राज राणीला खूप वाईट वाटले
आता आता ती मुलगी पण खूप मोठी झाली होती तिचे लग्नाचे लग्न लग्न करायचे वेळ आली होती आता ती मुलगी पण खूप मोठी झाली होती हे बघून राजा राणीला खूप आनंद झाला होता
एवढे सगळे होतात त्या मुलीचेत काही स्वतःचा वेळ असेल तिचा स्वतःचा काहीतरी स्वप्न असतील हे तिला समजायला लागले होते तिचे शिवाय काही स्वप्न होते पण ते तिच्या घरच्यांचे विरुद्ध होते हे तिला माहित होते आपण जर आपल्या आई वडिलांना सांगितल्यावर ती कधी पूर्ण करून देणार नाही हे तिला माहिती होते पण तिने एकदा राज्याच्या कानावर टाकले होते हे माझे स्वप्न आहे ते तुम्ही मला ही परवानगी देऊ इच्छिता का
राजकुमारी नदीचे स्वप्न चित्र राजा राणीला सांगितले पण राजा राणीच्या राजकुमारचे स्वप्नांच्या पूर्णपणे विरुद्ध होते हे स्वप्न त्या राजा राणीला बिलकुल नव्हते आवडले
20 Best Marathi Horror stories
![20 Best Marathi Horror stories](https://img.freepik.com/free-vector/hand-drawn-halloween-illustration_23-2149126516.jpg?t=st=1703906881~exp=1703907481~hmac=2f6ce1ec4497e9bb0c046065c5fbc365061bee955041e8c4efd3c27ae98b6740)
हे ऐकून राजकुमारीला अतिशय खूप वाईट वाटले खूप म्हणजे खूपच वाईट वाटले हे ऐकून राजकुमारी खूपच नाराज झाली
त्यानंतर ना तिथे
Read More:- Top 5 Love Stories in Marathi | मराठी प्रेम कथा | Romantic Stories in Marathi 2023
स्वप्न पूर्ण करण्यासाठी काहीतरी पाऊल टाकले पण ते पाऊल थोडेसे पुढे जाऊन खूपच वाईट ठरले वाईट ठरले ठरल्यानंतर तिचे राजा राणीला पण खूपच वाईट झाले एवढं सगळं झाल्यानंतर काही दिवस उलटून गेली आणि जर राजकुमारीचे काही कारणामुळे मृत्यू झाला
राज्य तर राजकुमारीला खूप सगळीकडे शोधण्यात आले पण राजकुमारी काही कोणाला मिळाले नाही हे ऐकून राणीला पण खूप वाईट वाटले राणी त्या ठोक्यातून सावरलीच नव्हती राजांनी त्या राणीला कशीतरी सावरले आणि
राजकुमाराचा शोध सुरू केला पण राजाला अतिशय दुर्दैवाने ती बातमी ऐकायला लागली की तुमची राजकुमारी चा मृत्यू झालेला आहे
एवढं सगळं झाल्यानंतर काही दिवसानंतर
काही दिवसानंतर ही बातमी सगळ्या गावाला यांना समजल्यानंतर
काय झालं
पूर्ण गावांमध्ये वाईट वातावरण पसरून गेलं
काही महिन्यानंतर हे दुःख राणीला सावरले नव्हते या दुःखामध्ये राणीची पण निधन झाले हे सगळे ऐकून राजाला खूप वाईट वाटले राजा आणि सांगितले काहीतरी केले पाहिजे खूपच वाईट होत आहे आणि एवढं सगळं होतं गावामध्ये परत दुष्काळ पडला जो दुष्काळ त्या राजकुमारीच्या जन्माच्या आधी पडला होता त्याच्यापेक्षा दुप्पट दुष्काळ राजकुमारी मेल्यानंतर पडल
आणि गाव वाल्यांना त्रास वाटणे
काही पच चार-पाच महिन्यानंतर तू दुष्काळ चालू असताना त्या राणीची आत्महत्या गावामध्ये येऊन लागली आणि ती राणीच्या आत्ममुक्त नव्हती झालेली ती त्या राजवाडा भोवती फिरायचे गावामध्ये फिरायची एवढे सगळे होतं होता का वाल्यांना थोडस जाणव लागले आणि त्या राणीने त्या राजकुमारीच्या रागामध्ये तिने गाव वाल्यांना पण मारून टाकले होते काही आणि
हे सगळे बाग काय हे सगळे गाव वाल्यांना आणि राजाच्या राजांच्या नजरेमध्ये आले होते
एवढे सगळे होताच राजाला काहीतरी लक्षात आले की राजकुमारीने आपल्याकडे काहीतरी मागितले होते पण ते आपण पूर्ण केल्याने तिला तिच्या इच्छा पूर्ण करायचे होत्या त्या आपण नाही बोललो होतो म्हणून ते याच्याने त्याचा मृत्यू झाला आणि त्याची आत्मा आपल्या गावामध्ये अजून भटकत आहे
READ MORE:- जाहिरात लेखन मराठी 10वी
ती बिचारी राजकुमारी सगळ्यांना काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होती पण तिला कोणी समजून घेत नाही आणि गाववाल्यांना हा तिचा समजून सांगण्याचा हा त्यांना त्रास वाटू लागला होता कारण दोन तीन जणांच्या तिन्ही भागांमध्ये मृत्यू केले होते या याच्यामुळे लोकांना वाटत होते की राजकुमारी आपल्या गावाच्या लोकांना सगळ्यांना मारून टाकणार आहे
एवढ्या सगळ्या होतास राजाने एका मोठ्या तांत्रिक बाबाला बोलवले आणि काय आहे ते बघून घेतले तर त्यांचे बाबांना सांगितले तिचे इच्छा पूर्ण झाल्याशिवायती या गावातून हलणार नाही तर गावांमध्ये एका मुलीला आणले गेले आणि तिला जायच्या करायचे होत्या पूर्ण त्या सगळ्या केल्या गेल्या आणि एवढं सगळं होतास तर आणि त्या राजकुमारीला सुटका मिळाली
किती राजकुमारी हसत खेळात आकाशामध्ये निघून गेले ती सगळ्यांना तिन्ही सगळ्यांची माफी मागितली आणि तिच्या इच्छा पूर्ण झाला तर तिला आनंद झाला मग ती आरामात आकाशामध्ये निघून गेली
तात्पर्य : कोणाच्या इच्छा जिवंतपणे मारू नये
1 thought on “भुताच्या गोष्टी bhutachya goshti | डेंजर भुताच्या गोष्टी | horror stories in marathi”